सत्यविचार न्यूज :
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000350500-1024x605.jpg)
महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सहकुटुंब लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000350502-1024x682.jpg)
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000350501-1024x682.jpg)